मुख्य सामग्रीवर वगळा

chapter 1- दिवस ३ माहिती आणि महत्व

सदर खंड हा गरुड पुराना जे विष्णू पुराना खंडाचा एक अविभाज्य भाग आहे त्यापासून प्रेरणा घेऊन  लिहिला गेला आहे . सदर खंड व त्याचे स्वरूप हे पक्ष्याचा राजा  गरुड अन विश्व निर्माता देवता भगवान विष्णू यांच्यामधील संभाषण यामध्ये अधिलिखित केले  आहे. 

सदर खंडात बरेच अशी उपजत माहित नसनारी रहस्य लिहिली गेली असून त्याचा संबंध मृत्यू ,पुन्हा जीवन, अंन  मृत्यू नंतर जीवन तसेच मृत्यू नंतरच्या विविध विधी  याविषयी लिहिली गेली आहेत . 
तसेच मानवी शरीर त्यागाल्यानंतर आत्मा अन त्याचा पुढचा प्रवास याविषयी आहे ऽअपल्य हिंदू संस्कृती मध्ये बर्याच ठिकाणी गरुड पुराना वचने हे योग्य मानत  नाहीत व लोकांमध्ये याचे बरेच भय आहे . 

असे बरेच ग्रंथ तुम्हाला वाचण्यास मिळतील ज्यात जीवन , परत जीवन अन मृत्युनंतरचे जीवन व आत्म्याचा प्रवास याविषयी लिहिले गेले आहे ,तसेच स्वर्ग नर्क अन म्र्य्त्युच्य देवतेविषयी अन त्याच्या राज्याविषयी बरेच आहे ., आपल्या संस्कृतीत यमा हा मृत्यूचा राजा आहे अन तो यम लोकात राहतो अन चौकोनी असे त्याचे राज्य असून बरेच भयावह आहे , जिथे पवालापावली विविध कानाला सुन्न करणारे अन आक्रोश करणारे आवाज ऐकायला मिळतात , त्याची नागरी सोन्याने अन रक्ताने नाहून निघाली असून  तो रेड्यावर स्वर असतो , त्याच्या हातात चाबूक असून तो अंकुश कसे लावावे यात मात्ताब्बर आहे ,

तो खुनी पापी अन निर्दयी आहे अन त्यालाच तो हक्क आहे कि आपल्या आत्म्याला रेडयाच्या पाठीवर बसवून तो मृत्युलोकापर्यंत घेऊन जातो अन तिथे तो  हिशोब करतो आपल्या पाप अन पुण्याच्या घड्याचा  .

चाबुक त्याच्या हातात असून निर्दयी असतो ,

माणूस जीवन जगात असताना अचानक त्याला त्याच्या जबाब्दारींचे ज्ञान होते अन तेथेच त्याला म्र्य्तृची चिंता भासते अन थेथे हा प्रवास सूरु झालेला असतो , स्वर्गाविशाई असे बरेच काही चं आपल्याला माहित असून , नार्काविषयी कल्पना या केवळ कल्पनाच आपण मानतो , सदर खंडात यावर जोर दिला गेला असून मोक्ष्य अन मिक्ष्य प्राप्ती अन आत्म्याचा प्रवास याविषयी लिहिले आहे ,
जीवनानंतर पुढे काय , अन काय होते आपल्या जीवाचे , काही माणसे शाररीक अपंगत्व घेऊन जन्माला का आलेली असतात तर काहींना मृत्यूचे भयाच नसते , तर काही जन खूप वर्ष जगतात तर काही माणसे  केवळ कर्माच्या जीवावर आपला प्रवास सुखकर करून घेतात ,

आपल्या हिंदू संस्कृतित यावर बरेच काही ओहाले गेले असून त्यावर बरेच विचारवंत अभ्यास करत आहेत , सदर जगात मरणानंतर जीवन अशी कल्पना कोणीच करत नाही पण कधी तरी असे प्रसंग येतात कि आपल्याला ते मान्य करावे लागते अन त्याचे उत्तर सापडत नाही तर अश्याच प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात फार पूर्वी लोहिली गेली असून आपल्या साठी अनजान आहेत .

गरुद्पुराना हे केवळ माणूस मारानंतर वाचले जाते अन घरात ठेवणे म्हणजे अपशकुनी मानतात याला असे का ? तर अश्याच एका मुद्य्यावर आपण सविस्तर समजून घेणार आहोत हे नक्की आहे काय ?

स्वर्गाचे तसे पहिले तर ते स्पष्ट अन पारदर्शी आहे , पण नरकाचे काय ? ते कसे आहे अन त्यात आपली जागा कशी बनते ? ते देखील एकेच आहे का ? नाही नर्क २१ प्रकारची आहेत अन विष्णू स्मुर्ती मध्ये २२ प्रकारची असल्याचा दावा आहे .

असो म्हणजे हे सत्य आहे कि आपल्या कायाध्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याला न्याय हा मिळतो अन शिक्ष्या हि .

मग हि नेमाको देतो कोण अन कशाप्रकारच त्रास होतो आपल्या आत्म्याला , तो जीवकर आसतो कि अन कोणत्या अवस्थेत ........................................


व्यसनं केल्यामुळे , चुकीचे वागल्यामुळे का चुकीच्या नादामुळे म्हणा आपण शिक्षेस प्राप्त होऊ शकतो का ?
काय अन कसे नियम आहेत या सर्वांचे .

चला आपण समजून घेऊया ...............  



टिप्पण्या

  1. Introduction मध्ये शब्दांची मांडणी तसेच कांही दुरुस्त्या आहेत जसे काना, मात्रा. त्याने अर्थ बदलतात कारण नक्की काय म्हणायचेय तेच कळत नाही. पण माहिती खुप चांगली दिलेली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

chapter 1- दिवस ४ संक्षिप्त माहिती

गरुडा म्हणतात सर्व लोक मनाहाजे जग फिरून आल्यावर मला समजले कि पृथ्वी खूप लोकवस्तीने भरलेली आहे अन तिथे वेदिक जीवन जगणे अन उत्तम रीतीने जीवनाचा अनुभव घेणे खूप रमणीय आहे , तिथे खूपशा संध्या उपलब्ध असून देवाने सर्व काही दिले आहे कि ज्याने करून माणसाचे मनोरंजन होईल ,म्हणूनच मला वाटले कि पृथ्विलोक हे सर्वात उत्तम आहे सर्व लोक मध्ये . पण तसेच तेथील जीवन खूप भयावह अन अचंभित करणारे वाटते तसेच नश्वर अन कधीही संपणारे वाटते अन मला त्याविषयी खंत वाटते .पृथ्विलोकात भ्रमण करताना मी अचंभित झालो कि जेंव्हा मी पहिले कि एखादा व्यक्ती जीव त्यागतो तेंव्हा सर्व जन शिस्तीमध्ये उभे राहून सर्व विधी करत असतात पण हे नेमके विधी म्हणजे आहेत का अन हे या पृथ्वी तलावरच का ? अन मारानानंतरच का करतात ? माझ्या समोर बरेच असे प्रश्न आहेत कि ज्यांची उत्तरे मला माहित नाहीत . मला काहीच समजले नाही कि का मृत व्यक्तीला लाकडांच्या वर झोपवले जाते अन अग्नी ने दाह का केला जातो , विविध दान का केली जातात अन सर्व जन दुखात का असतात ,मला काहीच समाजात नाही माणूस मारतो म्हणजे नेमके नक्की काय होते अन तो मरणानंतर नक्की जातो कुठे अन ...

chapter 1- दिवस १

गरुड पुराना  एक असा ग्रंथ अथवा व्याख्या म्हणा जो आजवर  आपणास केवळ नावानिशी ठाऊक आहे  परंतु समजण्यास अथवा समजून सांगणारे कमीच , बरेच लेख प्रसिद्ध  आहेत पण केवळ आहेतच  वाचक फार कमी असे का ? कारण आहे आपण ते समजून घेतलेच नाही कधी व आपल्याला ते सांगणारेच नव्हते , जीवन एक सत्य आहे अन  मृत्यू हे सुंदर गूढ , स्वर्ग  अन नर्क  असे काही प्रकार जे आपल्या पाप अन पुण्याच्या घड्यावर साध्य ! बर्याच भाकट  कथा  अन बरीच न समजणारी अन उमगणारी भाष्य अन आपण असह्य । जीवनाचा खेळ हा असाच उत्तम रीतीने सुरु असतो अन कोणीतरी अचानक येउन सुचवतो , या जीवनानंतर पुढे काय , तर खेळ सुरु होतो आपल्या मृत्यू नंतरच्या प्रवासाचा , असाच हा प्रवास आज पासून सुरु होत आहे त्यात मी तुम्हाला जसे मी समजलो त्याच पद्धतीने काही पुराणांची माहिती देत आहे । सदर खंड हा कोणालाही दुखावण्याच्या हेतूने लिहिला जात नसून तो नक्की हे सर्व आहे काय  या जीज्ञासाने अन सर्वांना समजावे असे लिहिण्याचा हा प्रयत्न सदर पुराना मराठीत लिहिण्याचा उद्देश इतकाच कि , या पुर...