गरुडा म्हणतात सर्व लोक
मनाहाजे जग फिरून आल्यावर मला समजले कि पृथ्वी खूप लोकवस्तीने भरलेली आहे अन तिथे
वेदिक जीवन जगणे अन उत्तम रीतीने जीवनाचा अनुभव घेणे खूप रमणीय आहे , तिथे खूपशा
संध्या उपलब्ध असून देवाने सर्व काही दिले आहे कि ज्याने करून माणसाचे मनोरंजन
होईल ,म्हणूनच मला वाटले कि पृथ्विलोक हे सर्वात उत्तम आहे सर्व लोक मध्ये .
पण तसेच तेथील जीवन खूप
भयावह अन अचंभित करणारे वाटते तसेच नश्वर अन कधीही संपणारे वाटते अन मला त्याविषयी
खंत वाटते .पृथ्विलोकात भ्रमण करताना मी अचंभित झालो कि जेंव्हा मी पहिले कि एखादा
व्यक्ती जीव त्यागतो तेंव्हा सर्व जन शिस्तीमध्ये उभे राहून सर्व विधी करत असतात
पण हे नेमके विधी म्हणजे आहेत का अन हे या पृथ्वी तलावरच का ? अन मारानानंतरच का
करतात ? माझ्या समोर बरेच असे प्रश्न आहेत कि ज्यांची उत्तरे मला माहित नाहीत .
मला काहीच समजले नाही कि का
मृत व्यक्तीला लाकडांच्या वर झोपवले जाते अन अग्नी ने दाह का केला जातो , विविध
दान का केली जातात अन सर्व जन दुखात का असतात ,मला काहीच समाजात नाही माणूस मारतो
म्हणजे नेमके नक्की काय होते अन तो मरणानंतर नक्की जातो कुठे अन त्याची काळजी कोण
घेतो अन पुढे त्याचे जग कसे आहे ,मृत व्यक्तीचा अंगावर तुपाचा लेप का लावला जातो
अन सर्व जन यमासुता का वाचत असतात ?
हे देवाधिदेवा कृपा करून
माझ्या शंकांचं विवरण कर मला अस्वस्थ वाटत आहे , पिंड दान अन तपन नक्की काय असते ?
कृपा करून मला हे सर्व काही समजावून सांग , माणसाचे भुताटकी मध्ये रुपांतर होते का
भगवंता कि तो मुक्त होतो ? त्याला मुक्ती मिळते का ? अन असे हे सर्व जन एकत्र येऊन
त्याचे कर्म बदलू शकतात का ?
भगवान विष्णू उचाव :
मी खूप प्रसन्न आहे कि
तुझ्याकडून मला हि संधी प्राप्त झाली कि मी सदर संधी संपूर्ण मानवजातीच्या
हितासाठी तुझ्यासमोर सांगू शकेन अन त्याचे महत्व पटवून देऊ शकेन , मी तुला या सर्व
गोष्टींचे गुपित सांगत आहे जे संपूर्ण मानवजातीच्या हितावह आहे , अन जे सत्य
संपूर्ण मानवजात अन योगी तसेच तपश्चार्यी यांना देखिल माहित नाही .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा